कविता नागापुरे
ऑगस्ट महिना सणासुदीचा. या महिन्यात शाळांना भरपूर सुट्या असतात. त्यात भर पडली ती श्रीकृष्ण जन्माष्टमीची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन्माष्टमीला सुटी राहील, अशी घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले. गेल्या काही दिवसांपासून सुटी देण्याची सवय जडल्याने काही शाळा व्यवस्थापनांनीही परस्पर सुटी देण्याचे धाडस केले. प्रशासनाकडून सुटीसंदर्भात कोणतेही आदेश नसताना शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी स्वमर्जिनेच निर्धारित वेळेपूर्वीच सुटी दिली. मुख्यमंत्र्यांनी सुटी दिल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, मात्र हा प्रकार पचनी न पडल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना धारेवर धरले असून आदेश कुणाचा? असा प्रश्न विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा