नागपूर : परीक्षेची भीती, अभ्यासाचा तणाव, घरातील ताणतणावाचे वातावरण, आई-वडिलांचे रागावणे, मोबाईलचे व्यसन, मैत्री आणि प्रेमसंबंध या मुख्य कारणावरुन गेल्या चार वर्षांत नागपुरात १११ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अर्ध्याअधिक मुला-मुलींनी गळफास घेऊन, विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक माहिती नागपूर पोलीस विभागातील नोंदीवरुन समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा