नागपूर : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने विदारक चित्र समोर आणले आहे. कशा प्रकारे देश पोखरला आहे. आमच्या बहिणींना दिशाभुल केले जात आहे. हे षडयंत्र असून ते समोर आले पाहिजे. हा सिनेमा बघितल्यानंतर अनेकांचे डोळे उघडले आहे. त्यामुळे मी हा चित्रपट पहायला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा