वर्धा: शासनाच्या सेवेत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यशैली मुळे नेहमी चर्चा झडत असते. काही आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनी तर काही वादग्रस्त निर्णयानी चर्चेत येतात. एक आणखी वर्ग आहे. ज्याची सतत बदली होते, असे पण अधिकारी महाराष्ट्रास परिचित आहेत. आता एका नावाची भर पडली. ते म्हणजे राहूल कर्डीले. मंगळवारी त्यांची बदली नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांची बदली झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा