वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या ५ वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्या उमेदारीवरून संभ्रम निर्माण झाला असून उमेदवारी अर्ज भरायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भावना गवळी यांना उद्या सायंकाळपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा शिवसेना वाशिम जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा