वर्धा : मराठी शाळा ओस पडत चालल्याचे चित्र सामान्य झाले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी पाठ दाखविल्याने शाळेतील शिक्षक चिंतेत पडले आहे. आता या ओस पडणाऱ्या स्थितीवर शासनाने एक उपाय शोधला आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग सहावी ते आठवीत कोणत्याही इयत्तेत २० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास किमान एक शिक्षक मिळणार. यापुढे अश्या शाळांना एक शिक्षक लागू करीत संचमान्यता ठरविण्याचे निर्देश आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा