अकोला : पर्यावरणपूरक संदेश घेऊन अकोल्यातील पाच सायकलस्वार एक हजार किमीच्या पर्यावरण संवर्धन व प्रचार-प्रसार सायकल यात्रेला निघाले आहेत. अकोला ते पंढरपूर आणि परत अकोला अशा सायकलयात्रेला सुरुवात केली आहे. या सायकलयात्रेतून जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण जगच प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. सद्यस्थितीत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास बघता सायकल चालविणे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही वसुंधरा कार्बनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा असायलाच हवा, हा संदेश देण्यासाठी अकोल्यातील सायकलस्वार मिलिंद लांडे, गौतम कांबळे, कृष्णा शर्मा, संतोष कलेवार व श्रीकांत वानखडे हे पाच जण सायकल यात्रेवर निघाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा