अकोला : कृषी क्षेत्रातील समस्या देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. महात्मा गांधी गावाकडे चला असे म्हणत होते. मात्र, आता ग्रामीण भागातील मुलभूत समस्यांमुळे देशातील ३० टक्के लोकसंख्येचे शहराकडे स्थलांतर झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षीय सरकारला घरचा आहेर दिला. पुढील ५० वर्षांचा विचार करून कृषी धोरण ठरविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा