अकोला : सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेतील मालाच्या पडलेल्या भावामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता अधिक असताना नाफेडकडून प्रतिहेक्टरची मर्यादा लादण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. जिल्ह्यात हेक्टरी सरासरी १४ क्विंटल उत्पादन असताना केवळ ५.९० क्विंटलची खरेदी नाफेडकडून करण्यात आली आहे. उर्वरित सोयाबीन कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा