अमरावती : रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या खूप जास्त असते. रेल्वे स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. रेल्वेने प्रवासादरम्यान काही वस्तू बाळगण्यास बंदी घातली आहे. या वस्तू प्रवाशांना सोबत नेता येत नाहीत. मध्य रेल्वेने फटाके वाहून नेल्याने जीविताला धोका असल्याचा इशारा दिला आहे. रेल्वेत ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू नेणे हा दंडनीय गुन्हा असून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, फटाके, गॅस सिलेंडर, बंदुकीची पावडर, असे कोणतेही ज्वलनशील पदार्थ घेऊन रेल्वेने प्रवास करू नका, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा