भंडारा : लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर मानेगाव गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. बिरजू (२०) आणि कृष्ण सिंह चित्तोडिया (२०) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा – सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरी यांनी चक्क राहुल गांधींचे मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे..”

Two youths trapped in Bhuigaon sea
भुईगाव समुद्रात दोन तरुण अडकले, दीड तासांच्या बचाव मोहीमेनंतर सुखरूप सुटका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Solapur loksatta news
सोलापूर : विहिरीच्या कामावेळी क्रेनचा भाग कोसळून मजुराचा मृत्यू
indapur dam latest news in marathi
खडकवासला धरणसाखळीतून कालव्यात पाणी सोडण्यास विलंब; इंदापुरातील शेतीला फटका
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
pimpri ro water purifier projects
पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्पावर नियंत्रण कोणाचे? अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेने जबाबदारी नाकारली
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना

हेही वाचा – “पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?”

लाखनीपासून दोन किलोमीटर अंतरावर मानेगाव हे गाव असून सुमारे महिनाभरापूर्वी भटक्या समाजाचे चित्तोडिया कुटुंब या गावात वास्तव्यास आले. मानेगाव रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील लोकांनी परिसरात आयुर्वेदिक औषधे विकून उदरनिर्वाह सुरू केला. बिरजू आणि कृष्णसिंग हे दोघे ४ एप्रिल रोजी सायंकाळी मानेगावजवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. माहिती मिळताच तलावाजवळ नागरिकांनी गर्दी केली. पोलीस पुढील तपास करत आहे.

Story img Loader