भंडारा : लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर मानेगाव गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. बिरजू (२०) आणि कृष्ण सिंह चित्तोडिया (२०) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा – सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरी यांनी चक्क राहुल गांधींचे मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे..”

hundred percent water storage in Ujani dam in Solapur district
उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना होणार लाभ
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
police crack double murder case in savare village of palghar taluka
पालघर : घरगुती वादातून माय लेकीची निर्घुण हत्या; आरोपी दिर आणि नणंद यांना अटक
ST bus washed away in flood water in Parbhani
परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
human dead body Nehroli, Nehroli ,
पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता

हेही वाचा – “पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?”

लाखनीपासून दोन किलोमीटर अंतरावर मानेगाव हे गाव असून सुमारे महिनाभरापूर्वी भटक्या समाजाचे चित्तोडिया कुटुंब या गावात वास्तव्यास आले. मानेगाव रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील लोकांनी परिसरात आयुर्वेदिक औषधे विकून उदरनिर्वाह सुरू केला. बिरजू आणि कृष्णसिंग हे दोघे ४ एप्रिल रोजी सायंकाळी मानेगावजवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. माहिती मिळताच तलावाजवळ नागरिकांनी गर्दी केली. पोलीस पुढील तपास करत आहे.