बुलढाणा: अस्मानी सुलतानीचा सातत्याने फटका बसलेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांनी नुसता छळ चालविला आहे. जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मागील हंगामाच्या पीकविमा भरपाईची रक्कम अजूनही मिळाली नाही. यामुळे दोनशे एकवीस कोटी रुपयांची मदत अजूनही कागदोपत्रीच रखडली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी ही धक्कादायक बाब निदर्शनास आणून सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला आहे. या रखडलेल्या भरपाईसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून ही भरपाई तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा