बुलढाणा : देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यास इच्छुक युवक व देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरणाऱ्या ‘अग्निवीर’ योजने विरोधात काँगेसने सुरुवात पासून विरोध दर्शविला. आता अग्निविर शहीद व्हायला लागल्यावर या योजनेतील फोलपणा व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेमागचे वास्तव समोर आले आहे. ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप काँगेसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल ( निवृत्त) रोहित चौधरी यांनी येथे केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा