बुलढाणा: काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील आया बहिणींनी पराभवाचा जबर तडाखा दिला. यामुळे ‘जमिनीवर’ आलेल्या राज्यातील महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना अंमलात आणली. माता भगिनी अचानक सत्ताधारी नेत्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली. दीड हजार द्यायचे आणि बहिणीकडून अप्रत्यक्षपणे पाच हजार उकळायचे, असा हा गोरखधंदा आहे, असे त्या म्हणाल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा