वर्धा: मुसळधार पावसाने शेतात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पण त्याची भरपाई मिळू शकते. त्यासाठी नुकसान घडल्यानंतर ७२ तासाच्या आत त्याची सूचना विमा कंपनीस द्यावी.

शेतात पाणी साचल्याने, पीक खरडून गेल्याने सोयाबीन पिकाचे प्रामुख्याने नुकसान होवू लागले आहे. विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर, मेलवर माहिती द्यावी. विमा कंपनीच्या तालुका कार्यालय, तालुका कृषी कार्यालय तसेच ज्या बँक शाखेत विमा जमा केला, तिथे पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना
Gadchiroli, doctor, liquor ambulance Gadchiroli,
गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा

हेही वाचा… “महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार”; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

सूचना दिल्यानंतर तात्काळ पंचनामे करता येईल व पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत विमा संरक्षण मिळवता येईल, असे कृषी अधीक्षक सूचित करतात. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे व्यक्तिगत स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.