चंद्रपूर : नुकतेच आसाम वनविभागाने गुहावाटी येथे बावरिया टोळीच्या तिघांना वाघाच्या कातडी व हाडांसह अटक केली होती. या टोळीतील काही सदस्य हे चंद्रपूर व गडचिरोली वनक्षेत्रात असल्याची माहिती आराेपींनी दिल्याने चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ताच्या संयुक्त चमूने गडचिरोलीतील आंबेशिवणी येथून सहा पुरुषांसह, पाच महिला व पाच मुलांना ताब्यात घेतले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा