चंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू व टायफाईड आजाराने डोके वर काढल्याने रूग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रूग्णालय तथा खासगी हॉस्पीटल रूग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. खाटा कमी रूग्ण्संख्या जास्त अशी अवस्था आहे. शहरातील ख्रिश्चन कॉलनी सिंधीबन वाॅर्डात एमएससी झालेल्या ईशा विजय देविदास या अवघ्या २३ वर्षीय तरूणीचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरात डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असतांनाही महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा