चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीत मतदार संघाच्या दावेदारी वरून या जिल्ह्यात महाविकास आघाडीत दावेदारी सुरू झाली आहे. शिवसेना( ठाकरे) पक्षाने विधानसभेच्या तीन जागा मागितल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाने बल्लारपूर विधानसभा मतदार संघासह तीन जागा पक्षाकडे मागितल्या आहेत. मात्र आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला एकही जागा न सोडता जिल्ह्यातील सर्व सहा जागा काँग्रेस पक्ष लढणार असे सांगत प्रदेश प्रभारी यांच्याकडे सहाही जागा काँग्रेस लढणार असा आग्रह धरल्याने आघाडीत बिघाडीची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा