चंद्रपूर: मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गुराख्यांना मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे व उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, कार्यशाळेनंतर गुराख्यांसाठी खास ताडोबा व्याघ्र सफारी आयोजन करण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा