नागपूर : पाण्याच्या अतिउपश्यामुळे कोरडे पडत चाललेल्या जलस्रोतांची स्थिती सुधारण्यासाठी राबवलेल्या जलसंधारणाच्या योजनांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे. तीन वर्षात देशभरातील ३७८ जलस्रोतांची स्थिती सुधारली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या भूजल मूल्यांकन अहवालानुसार, २०२० मध्ये अतिउपश्यामुळे (ओव्हर एक्सप्लॉयटेड) कोरडे होण्याचा धोका निर्माण झालेल्या जलस्रोतांची संख्या १११४ होती. मात्र जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्यानंतर भूजलात वाढ झाल्याने २०२३ मध्ये कोरडे पडू लागलेल्या जलस्रोतांच्या संख्येत ३७८ ने घट होऊन ती ७८६ वर स्थिरावली. त्याचप्रमाणे पाण्याच्या अतिवापरामुळे गंभीर स्थितीत आलेल्या जलस्रोतांमध्येही सुधारणा होऊन ही संख्या २७० वरून १९९ पर्यंत कमी झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा