नागपूर : राज्यातील बहुतांश भागात काल रविवारी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसून आली. एकूणच काल पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पाऊस आला नाही. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच राज्यातील अनेक भागात उन्ह चांगलेच तापले. तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले. एरवी होळीनंतर राज्यात उन्ह तापायला सुरुवात होते आणि तापमान चाळीशी पार जाते. यावेळी महिनाभर आधीच तापमान वाढायला लागले. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर टाकली. आता पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा