नागपूर : वाघाने गावातील महिलेवर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाच घेराव घातला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात काही वनकर्मचारी गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ जखमी झाले. पेंच व्याघ्रप्रकल्पातील या घटनेमुळे वनकर्मचारी देखील दहशतीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा