नागपूर : शांती आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माकडे लोकांचा कल वाढत आहे. परिणामी दरवर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. यंदा केरळ व कर्नाटक राज्यातून तब्बल २५ हजार लोक नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत. यापैकी काही लोक नागपुरात पोहोचले असून उद्या मुख्य सोहळ्याला ३०० बस भरून लोक येत असल्याची माहिती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा