नागपूर : महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढ होताना दिसते. उपराजधानीतही गतवर्षी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आणि आरोपींनाही अटक करण्यात आली. मात्र, न्यायालयात गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना सपशेल अपयश आल्याने तब्बल ७१ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. फक्त २९ टक्केच आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली, अशी खळबजनक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा