वर्धा: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडलेत. या टप्प्यात प्रचार, सभा व मतदान आपल्या पक्षाच्या अनुकूल व्हावे म्हणून सर्वच पक्षनेत्यांनी खबरदारी घेतली होती. प्रामुख्याने भाजपने याची खास नियोजनच केले होते. आता हे दोन टप्पे पार पडल्यावर उर्वरित पाच टप्प्यासाठी मतदान होणार आहे. आता निवांत राहू, अशी मानसिकता ठेवून असणाऱ्या नेत्यांना भाजपने अधिक जबाबदारी देत कामाला लावले आहे. ते म्हणतात की आधीच मोठी जबाबदारी पार पडली. आता हे काय? पण, दिलेली जबाबदारी स्वीकारून ते कामावर निघाले आहेत. प्रदेश भाजपने विविध लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आमदार व अन्य नेत्यांची नेमणूक केली. त्यात काहींना किनारी मतदारसंघ मिळाल्याने त्यांनी समाधान मानल्याचे कळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा