नागपूर : बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांच्या शिकारीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने वाघ मारले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशीतून दररोज वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने महाराष्ट्र वनखात्याचे अधिकारीही हादरले आहेत. शनिवारपर्यंत झालेल्या चौकशीत बहेलियांकडून वाघांची शिकार आणि अवयव विक्रीत तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार आणि तीन वाघांच्या शिकारीची माहिती समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा