नागपूर : वाघ फक्त ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातच दिसतात आणि याच व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर येऊन लोकांची वाट अडवतात, असाच गैरसमज आजवर होता. मात्र, पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी हा गैरसमज खोडून काढला आहे. आता या व्याघ्रप्रकल्पातून सुद्धा वाघ बाहेर पडत असून पर्यटकांची नाही तर जंगलालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाट अडवत आहेत. पारशिवनी तालुक्यातील चारगाव येथील कुंवारा भिवसेन देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर वाघाने पर्यटकांची वाट अडवली आणि त्यांना रस्त्यातूनच परतायला भाग पाडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा