नागपूर : वर्धा मार्गावरील छत्रपती चौक ते मानेवाडा रिंगरोडवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी नरेंद्रगर ते वर्धा रोडवरील जयप्रकाश नगर असा उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाच्या रचनेतील त्रुटीमुळे तो मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. वर्धामार्गावरून येणाऱ्या या उड्डाण पुलाची लँडिंग चुकली असून ती थेट चौकात असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोक्याची ठरली आहे. त्यामुळे नरेंद्रनगर चौकात जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा