नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी समाजातील मुलांना वैमानिकाचे प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या महाज्योती आणि राज्य सरकारच्या कुचकामी धोरणामुळे प्रशिक्षणार्थी वैमानिकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा खर्च करूनही अनेकांना एका तासाचेही प्रशिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी मागच्या तीन दिवसांपासून नागपुरात उपोषणाला बसले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा