नागपूर: नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसाच्या तडाख्यात महावितरणच्या बेसा उपकेंद्रात पाणी शिरले तर काही खोलगट भागातील वस्तीमध्येही पाणी शिरल्याने महावितरणने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज पुरवठा खंडित केला. तर काही भागात तांत्रिक दोष उद्भवल्याने वीज खंडित झाली. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांनी भर पावसात दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा