नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेषत: पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पुन्हा अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी होसबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा