नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हा विषय पालकवर्गांसाठी चिंतेचा असून क्षणिक राग, अभ्यास, परीक्षेची भीती आणि प्रेमप्रकरणांमुळे अल्पवयीन मुले-मुली आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. अशातच गेल्या ४८ तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी, तीनच दिवसांपूर्वी प्राजक्ता शेंडे नावाच्या मुलीने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली होती. वर्धा मार्गावरील एका बारावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता या घटना घडल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विष प्राशन करत आत्महत्या केली. याशिवाय अभ्यासाच्या तणावामुळे दहावीतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पारडी व जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा