नागपूर: संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर आहे. कधी नव्हे इतक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या आहेत. प्रत्येक सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांना लक्ष केले आहे. पवार यांच्यावरील खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडली नसल्याने त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला ( शरद पवार) होईल, असा विश्वास या पक्षाचे नेते व प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा