नागपूर : राज्यातील जंगलांत वाघांच्या अनाथ बछड्यांची व त्यांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. वाघिणींचाही (बछड्यांच्या आईचा) काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने त्या बहेलिया शिकाऱ्यांना बळी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी भंडारा वनक्षेत्रात आढळलेल्या दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाल्याने या टोळीवरील शंका अधिक गडद झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा