नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपने जातीनिहाय जनगणनेला पाठबळ द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. मिटकरी म्हणाले, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. नेहरूजींच्या काळात ती होत होती, नितिश कुमार यांनी ती करून दाखवली. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीचा लोकसंख्येत किती वाटा आहे हे कळेल व आरक्षणाचा तिढा सुटेल, त्यासाठी भाजप आणि संघाने समर्थन करण्याची गरज आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा