वर्धा : ‘रोडकरी’ म्हणून अख्ख्या देशात ओळख असलेल्या केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बांधलेले उड्डाणपूल व महामार्गांची भरभरून चर्चा होते. नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा होत नसल्यास नवलच. पोटातील पाणी हलणार नाही, असे गुळगुळीत रस्ते झाल्याचा दावा खुद्द नितीन गडकरी करतात. शंभर वर्षे या कामांना काहीच गालबोट लागणार नाही, असाही दावा होत असतो. मात्र, हा दावा फोल करणारा एक भयावह प्रकार उजेडात आला आहे आणि तोही नितीन गडकरी यांच्याच विदर्भात. या प्रकारामुळे नागरिक चिंतेत पडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा