वर्धा : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत पळवून लावण्याचे व पुढे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात अश्या घटना उजेडात येत आहेत. पोलीसांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग खास अश्या गैर कृत्याच्या तपासात अग्रेसर असतो. घडले असे की एक वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. मात्र कुटुंबाने तिचे अपहरण झाल्याची तक्रार केल्याने प्रकरण गंभीर ठरले. सिंदी मेघे येथील राहणाऱ्या वृषाल उर्फ ऋषी राजेश मानकर या सव्वीस वर्षीय युवकाने सदर मुलीस प्रेमाच्या आणाभाका देत जाळ्यात ओढले. २६ जानेवारी २०२३ रोजी पीडिता शाळेत जायला निघाली होती. याच वेळी आरोपीने डाव साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा