वर्धा : चार पैसे अधिकचे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कडक मोहीम पोलीसांनी हाती घेतली आहे. जिल्ह्याबाहेरून येणारा जिन्नस खबरींच्या माहितीवरून पकडल्या जात आहे. वर्षभरात लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अशी पकडापकडी सुरू असल्याने बेकायदेशीर काम करणाऱ्या एकाने उत्तर शोधले. हिंगणघाट येथे जगन्नाथ वॉर्डातील आकिब शेख सलाम या युवकाने त्याचा घरातच अंमली पदार्थ तयार करण्याची फॅक्टरी सुरू केल्याची खबर गुन्हा शाखेला लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा