वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना परत हॅट्रिकने हुलकावणी दिले आहे. राजकारणात मी नशिबाने मिळविले, असे तडस उघड बोलत असतात. त्याला कारण पण आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या तडस यांनी कसेबसे शिक्षण घेत व्यायामावर लक्ष केंद्रित करीत तीन वेळा विदर्भ केसरी ‘किताब जिंकण्यापर्यंत मजलं मारली. त्यानंतर सहकार महर्षी बापूरावजी देशमुख यांनी त्यांना बाजार समितीचे संचालक करीत सार्वजनिक जीवनात आणले. पुढे ते नगरसेवक झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा