वर्धा : विनयभंग केला म्हणून चार दिवसांपूर्वी एका महिला पोलीस शिपायाने रामनगर पोलीसांकडे तक्रार केली होती. काही महिला व त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी आपल्यास मारहाण केल्याचा आरोपही सदर महिलेने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता हे प्रकरण चोराच्या उलट्या बोंबा तर ठरणार नाही ना, असे चित्र पुढे येत आहे. महिला शिपायाने ज्यांच्यावर आरोप केला त्यांनी आता पोलीस अधीक्षकांना निवेदन देत बाजू मांडली आहे. त्यात आरोप करण्यात आलेल्या शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश राऊत यांनी आपली बाजू मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा