वर्धा : वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावरील तुळजापूर येथील रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून विविध समस्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यात मेल व अन्य काही गाड्यांच्या थांब्याबाबत ते संवेदनशील झाले होते. १३ डिसेंबर रोजी झालेले जनतेचे आंदोलन रेल खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आणणारे ठरले. १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठाम खात्री देण्यात आली. येत्या तीन दिवसात मेल गाडी सुरू होईल, अशी हमी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक पी.एस. खैरकार यांनी दिली आहे.

हेही वाचा : मंत्री लोढांनी दर्शवली राजीनाम्याची तयारी, परिषदेत काय घडले?

dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
Devendra Fadnavis assurance in investigation in Chandrapur district cooperative bank recruitment
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; पोतराजेंच्या उपोषणाची सांगता

या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, आंदोलन नेते रामकिशोर रामाजी शिगणधुपे, नीरज खांदेवाले, अॅड. सन्याल, अरुण गावंडे, आशिष इंझनार,मंगेश तिजारे,प्रवीण चाफ्ले, अजय राजूरकर,सुनील जयस्वाल,स्वप्नील ठाकूर,लक्ष्मण राऊत, राजू वैद्य तसेच रेल्वेचे आशुतोष श्रीवास्तव,मनोज कुमार,अमित व अन्य उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या आंदोलनात खासदार रामदास तडस यांनी पुढाकार घेत रेल्वे मंत्र्यांची भेट घेवून तुळजापूर व परिसरातील पंचवीस गावाच्या भावना कळविल्या होत्या.या मार्गावर अनेक समस्या आहेत.आता त्या सोडवाव्या अशी अपेक्षा शिगनधुपे यांनी व्यक्त केली.

Story img Loader