वर्धा : येथील बजाज वाचनालयात कुंदा ठोंबरे स्मृती कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले की, निसर्गाने निर्मितावस्थेत प्रदान केलेल्या गुणधर्माचे पालन करणे हा मानवधर्म आहे. तसे वागणारा, वर्तन ठेवणारा पृथ्वीतलावरील प्रत्येक माणूस हा हिंदू आहे. श्रीराम व श्रीकृष्ण हे धर्म संस्थापनेसाठी युद्धही करतात. हाच भारताचा इतिहास. आम्हाला मात्र इतिहासाचे विस्मरण झाले आहे. ज्या राष्ट्राला आपल्या इतिहासाचे विस्मरण होते, त्या राष्ट्राचा भूगोल पण बिघडतो आणि विकृतीकरण सुरू होते, असे भाष्य पोंक्षे यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा