वर्धा: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून आहेत. येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार मुंबईत मुख्यमंत्री तर उर्वरित जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्र ध्वजारोहण करतील. मात्र काही मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास शासनाकडून त्यांना एक जिल्हा निश्चित करून देण्यात येईल, असे नमूद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा