यवतमाळ : ‘कोणत्याही गुलामगिरी विरूध्द लढणे हा पवित्र लढा आहे. गुलामगिरीने जीवन न जगता गुलामगिरी विरूध्द लढून गुलामगिरी नष्ट करूया’, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबईच्या व्हीजन रेस्क्यु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा न्यायालयात आज शनिवारी ‘वॉक फॅार फ्रिडम’ या मानवी तस्करी व गुलामगिरी विरोधी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी न्या. हांडे बोलत होते. त्यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लऊळकर, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, अॅड. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा सरकारी वकील निती दवे, व्हीजन रेस्क्युचे रिज्जु चरियन आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा