यवतमाळ : विदर्भ-मराठवड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीकाठी वसलेले वरुड(तुका) हे ४०० लोकवस्तीचे गाव ‘ग्रामहित’मुळे जगाच्या नकाशावर आले. येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व अन्य कारणांनी एकल संसार करणाऱ्या भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली. गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबांतील प्रमाखाचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. कुटुंब प्रमुख नसल्यानं घरातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार रोहित पवार यांनी कुटुंबातील महिलेशी संवाद साधला. ‘ताई मी तुमच्यासाठी काय करू शकतो’, असा प्रश्न रोहित यांनी विचारतात महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा