यवतमाळ : येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटी मार्फत दिला जाणारा मोबदला मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांचे भोजन आदी नियोजन रखडले आहे. विद्यार्थी आंदोलन करणार असल्याची कुणकुण लागताच येथील शिवाजी नगरस्थित आदिवासी वसतीगृह क्र. २ मधील विद्यार्थिनींना वसतीगृहातच कुलूपबंद करून, पोलिसांना पाचारण केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. राज्याचे आदिवासी विकासमंत्री यवतमाळचे असताना हा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा