समृध्दी महामार्ग सुरू झाला. त्याचे कौतुकही झाले. पण आता त्यावर प्रवास करतात येणाऱ्या अडचणीवर लोकं बोलू लागले आहेत. १०० किमीच्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट नाही. पेट्रोल पंप नाही. एवढेच काय तर गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत.

हेही वाचा- वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

Mumbai nashik traffic jam
मुंबई – नाशिक महामार्गावर अपघात, वाहने बंद पडल्यामुळे कोंडी; खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
Pune Man Expressed Unique Agitation About The Bad Roads In Pune Video goes Viral on social media
पुणेकर काकांचा नाद नाय! खराब रस्त्यांना कंटाळून महानगरपालिकेच्या गेटवर केलं पुणेरी स्टाईल आंदोलन; VIDEO व्हायरल
contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Pune Municipal Corporation Mission 15
Pune Mission 15 : ‘मिशन १५’ च्या रस्त्यांवर खोदाईला बंदी, काय आहे कारण ?

समृद्धी महामार्गावरून सामाजिक कार्यकर्ता दीपक साने यांनी प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमातून लोकांना सांगितले. त्यांनी नागपूर पासून प्रवास सुरू केला. वाटते त्यांना कुठे हॉटेल, रेस्टॉरंट दिसले नाही. विशेष म्हणजे वाटेत पेट्रोल पंप दिसत नाही. दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही. साने यांनी समृद्धीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तेथे वरील अडचणी मागल्या. विशेष म्हणजे ५२० किमी च्या नागपूर-शिर्डी प्रवासा दरम्यान पहिले
नियंत्रण कक्ष औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

Story img Loader