नागपूर ः आयुष्यात खचल्यानंतर किंवा मान-अपमानानंतर आत्महत्येचा पर्याय स्वीकरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या वर्षभरात नागपुरातील ६७४ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तब्बल ५०४ जणांनी कौटुंबिक तणावातून किंवा वादातून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आकडेवारी शहर पोलीस विभागात नोंदविण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा