चंद्रपूर : गोळीबार, हत्या, पेट्रोलबॉम्ब हल्ला यांसह गुन्हेगारीच्या घटनांनी जिल्ह्यात कळसच गाठला आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालल्याने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूरच्या ठाणेदाराला हटवण्याची मागणी केल्यानंतर तसे निर्देश स्वत: पालकमंत्र्यांना द्यावे लागले. यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवारी जिल्हा पोलीस दलात खांदेपालट केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा