लोकसत्ता टीम

नागपूर: ‘इंडिया’च्या नावाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असेल तरी ही आघाडी बारुंद नसलेला बॉम्ब असून ही केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते मुंबईत हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील. त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, ना मुद्दे, फक्त नरेंद्र मोदी विरोधात मोट बांधण्याचा देखावा करण्यासाठी ते एकत्र येत आहे,अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली.

नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
Abhishek Sharma Credits Suryakumar Yadav Hardik Pandya Axar Patel For his Fastest Century
IND vs ENG: “तिघांनीही मैदानावर आल्यावर मला…”, अभिषेक शर्माने भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना दिलं शतकाचं श्रेय; सामन्यादरम्यान काय घडलं?
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

‘इंडिया’ च्या बैठकीला मुंबईला आलेल्या अनेक नेत्यांकडे गठ्ठा मतदान नाही. यातील अनेक पक्षांची महाराष्ट्रात किती मते आहेत ते समोर आणले पाहिजे. आम्ही जिथे जातो तिथे लोक मोदींच्या नावाने येतात. आगामी निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मत मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-गोंदिया : रानडुक्कराच्या हल्ल्यात तीन गावकरी जखमी

प्रकाश आंबेडकर यांना बोलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांचा आहे, पण आंबेडकर यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पटली नाही.काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय विरोधी, आंबेडकर विरोधी राहिली आहे त्यामुळे आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेतले नसेल, असे बावनकुळे म्हणाले.बारामतीमध्ये महायुतीच जिंकणार, आहे तिन्ही नेते( शिंदे, फडणवीस पवार) हे महाविकास आघाडीचा करेकट कार्यक्रम करणार, असा दावा त्यांनी केला.

Story img Loader